करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

By : Polticalface Team ,19-05-2025

करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती करमाळा प्रतिनिधी करमाळा तहसील कचेरी मधील कर्तव्यदक्ष तसेच हुशार महसूल अधिकारी तसेच गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे निवासी नायब तहसीलदार माजिदभाई अब्दुल वहाब काझी हे आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले नायब तहसीलदार माजिदभाई काझी यांनी त्यांच्या सेवेच्या कारकीर्द मध्ये बार्शी, सोलापूर, माढा, मोहोळ व करमाळाआदि तहसील कार्यालयामध्ये उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी म्हणून सेवा बजावली गोरगरिबांचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी त्यांच्या महसूल प्रशासनाच्या कारकीर्द मध्ये सर्व समाजाचे तसेच राजकारण विरहित म्हणून उत्कृष्ट व आदर्श कामकाज केले आहे सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा करमाळा येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते त्यांचा निरोप समारंभामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी महसूल प्रशासनातील बहुसंख्य अधिकारी कर्मचारी वर्ग करमाळा तालुक्यातील गावा गावातील विविध गावचे सरपंच राजकीय नेते पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती गोरगरिबांचा अधिकारी म्हणून त्यांची करमाळा तहसील मध्ये प्रसिद्धी होती त्यांनी त्यांच्या कारकीर्द मध्ये तहसील कचेरीतील सर्वसामान्य तसेच गरजू नागरिकांचे अनेक विविध प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत तहसील कचरीमध्ये कोणताही सर्वसामान्य नागरिक कधी आपल्या कामानिमित्त तहसील कचेरी मध्ये आला तर प्रथमता तो नायब तहसीलदार माजिदभाई काझी यांच्याकडे जात होता काझी देखील त्यांच्या प्रश्नाचे त्वरित निराकरण करत होते गरीब सर्वसामान्य गांजलेल्याचे अडीअडचणी ते सोडत होते अशा या गोरगरिबांचा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कर्तव्यदक्ष हुशार अधिकाऱ्याला महसूल प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभामध्ये त्यांना त्यांच्या भावी कारकीर्द साठी शुभेच्छा दिल्या निरोप समारंभामध्ये अनेक राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, महसूल क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी काझी यांचे कारकीर्द मध्ये केलेल्या स्वच्छ व पारदर्शी कामाचा आढावा दिला ऐसा अधिकारी महसूल प्रशासनामध्ये होणे नाही अशा शब्दात काही नागरिकांनी निरोप समारंभामध्ये काझी यांना शुभेच्छा दिल्या एकंदर पाहता करमाळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार काझी यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साह वातावरणात पार पडला
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन