शेतकरी वीज तोडणीला आघाडी सरकार जवाबदार:- राजेंद्र आमटे
By : Polticalface Team ,Thu Nov 25 2021 17:42:13 GMT+0530 (India Standard Time)
बीड(प्रतिनिधी) शेतकरी हा अतिवृष्टी मुळे अतिशय संकटात आलेला आहे अनेक शेतकऱ्यांचा कापूस,सोयाबीन, उडीद हे गेली आहेत.शेतकऱ्यांचा बि-बियाणे ,खतांचा खर्चही निघाला नाही अतिवृष्टीमुळे थोडेफार पाणी आले त्यावर भाजीपाला, कांदा, व इतर पीक घेऊन झालेलं नुकसान भरून काढत असताना अतिवृष्टी सारख्या अस्मानी संकटातून शेतकरी सावरतो नासावरतो तोच आघाडी सरकारने सुलतानी संकट निर्माण करत शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन तोडण्याच काम केले आहे आघाडी सरकार, ऊर्जा मंत्री यांची सहमती असल्या शिवाय अधिकारी वीज तोडतात का? आणी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरवणारे आघाडी सरकार शेतकऱ्यांचे वीजे अभावी पीक जळत असताना गप्पा का? इंग्रज शेतकऱ्यांवर अन्याय करत असत अस ऐकलं होतं त्या इंग्रजांही लाजवेल असे असे पाप आघाडी सरकार महावितरण कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांनवर करत आहे हे दुर्दैवी याचा निषेध म्हणून शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत याना बांगड्याचा आहेर अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालयात देण्यात आला आहे तात्काळ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडले नही तर मा.आ. विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, सरचिटणीस सुहास पाटील साहेब,युवा नेते गणेश मोरे,शहराध्यक्ष शेषेराव तांबे,शेतकरी नेते सीताराम घुमरे, खाजभाई पठाण,आकाश कदम,पंडितराव शेंडगे, आदींच्या वतीने करण्यात येत आहे
आपला
राजेंद्र आमटे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.