एकच पर्व ओबीसी सर्व . अहमदनगर येथील 3 फेब्रुवारी रोजी एल्गार मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - ऋषिकेश शेलार

By : Polticalface Team ,02-02-2024

एकच पर्व ओबीसी सर्व .  अहमदनगर येथील 3 फेब्रुवारी रोजी एल्गार मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा -  ऋषिकेश शेलार श्रीगोंदा - तालुक्यातून 30 हजाराहून अधिक समाज बांधव ,भटके विमुक्त व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या बाबत कोणाचे दुमत नाही पण सरकारने मराठा आंदोलन हाताळताना ओबीसी नेते राज्याचे अन्न पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करत जो निर्णय घेतला त्याने ओबीसी प्रवर्गात नाराजी असून याबाबत दिशा ठरवण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेलवंडी चे युवा सरपंच ऋषिकेश शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.


       शेलार म्हणाले ओबीसी आरक्षण मध्ये मराठा कुणबी सरसकट समावेश निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गात नाराजी आहे . या मेळाव्यास धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर तसेच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट जातींचे नेते उपस्थित राहणार आहेत .

मराठा आरक्षणावर जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य सोशल मीडिया वर ओबीसी मंडळींनी करू नये . सर्व जाती एक आहेत याला गालबोट लावू नये असेही आवाहन शेलार यांनी केले .

ओबीसी आरक्षण बाबत मंत्री नामदार छगन भुजबळ प्रथम पासून पुढे आहेत श्रीगोंदा तालुक्यातील ओबीसी मंडळींनी या मेळाव्यात उपस्थित रहाणे गरजेचे आहे असे माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे , गोरख आळेकर,समता परिषदेचे बंडू कोथिंबीरे यांनी म्हटले आहे .शेडगावचे माजी सरपंच विजय शेंडे ,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे , सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे , संजय डाके, गोरख आळेकर ,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के , सुरेश सुपेकर , खलील पठाण , दस्तगीर इनामदार , काळे आदींसह कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते .


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.