ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

By : Polticalface Team ,09-11-2024

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ,    नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे लिंपणगाव (प्रतिनिधी):- ज्यांनी शेतकऱ्यांचे वर्षानुवर्ष ऊसाचे पैसे दिले नाही म्हणून ३० गुन्हे दाखल झाले ,शेतकऱ्यांचे वाटोळे केले ,ज्यांनी सरकारचा विकासासाठी आलेल्या पैशातून ४० टक्के कमिशन घेतल्याने कामाचा दर्जा घसरला हे ज्यांच कर्तुत्व ते आमदार म्हणून काय विकास करणार असा सवाल सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केला. नागवडे म्हणाले निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सहकारात आमचा कारभार नागवडे कारखाना ५० वर्षे सलग गळीत हंगाम करत आहे शिवाय उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा सहकारी बँक आदी ठिकाणी चांगले काम केले तुलनेत विरोधी उमेदवार यांचे साखर क्षेत्रात आणि तालुक्याच्या विकासात काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे असे सांगून भाजप उमेदवाराने तर आईला मिळालेली उमेदवारी बदलण्यासाठी शेवटी उमेदवारी मिळाली नाही तर पुण्याला निघून जाईल असे वेठीस धरून उमेदवारी घेतली त्यांना जनता थारा देणार नाही ते पुण्याला जाणार होते त्यांचे स्वप्न जनताच २० तारखेला पूर्ण करणार असून जनता मुंबईला नाही तर पुण्याला नक्की पाठवणार असे सांगितले. अपक्ष उमेदवार जगताप यांच्या वर टीका करताना राजेंद्र नागवडे म्हणाले २०१४ साली आम्ही त्यांना आमदार बनवण्यात पुढाकार घेतला २०१९ मध्ये त्यांनी उमेदवारी नाकारली कारण दिले की कुकडी सहकारी साखर कारखान्याची घडी बसवायची पण प्रत्यक्षात आज कुकडी कारखाना शेतकऱ्यांचे बिल देऊ शकत नाही शेतकरी चकरा मारत आहे अशा व्यक्तीला खासदार शरद पवार कशी उमेदवार देणार कारण २०१४ साली याच मुद्द्यावर लोकांनी पाचपुते यांना नाकारले होते हे खा.शरद पवार यांना माहीत आहे अशी टीका करत नागवडे म्हणाले जगताप हे स्व.शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरता त्यांनी नागवडे यांचा कारखाना कारभार पहावा ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कधीच थकवले नाही ,ज्यांच्या कुटुंबातील कोणीही जगताप यांच्या बरोबर नाही त्यांचा फोटो वापरण्याचा जगताप यांना अधिकार नाही तसेच महा विकास आघाडी उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांना आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन असताना जगताप यांनी खासदार शरद पवार आणि खासदार राहुल गांधी यांचा फोटो वरून दिशाभूल चालवली आहे पण जनता थारा देणार नाही
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.