महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,20-02-2025

महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी  शिवजयंती उत्साहात साजरी श्रीगोंदा प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालामध्ये आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली निमित्ताने जय शिवाजी जय भारत अंतर्गत पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. श्रीगोंदा शहरात “महाविद्यालयापासून ते महात्मा फुले चौक “ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय असा नारा देत भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली होती, यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. बीसीएसच्या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांची आरती व पोवाड्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. बापू देवकर यांची चिमुकली कन्या पूर्वा देवकर हिने अफजल खानावर मधुर अश्या आवाजात प्रेरणादाई पोवाडा देखील गायला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे सर विज्ञान विभाग प्रमुख डॉ. नितीन थोरात जूनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा शहाजी मखरे सर पर्यवेक्षक रत्नाकर झिटे सर राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक एनसीसी विभागाचे सर्व छात्र व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. शिवजयंती पदयात्रा व कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. बुलाखे भाऊ प्रा. देवेंद्र बहिरम राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉ किरण ढवळे विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग प्रमुख डॉ. वाघिरे हरिभाऊ यांनी मोलाचे सहकार्य केले . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राम ढगे यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.