राज ठाकरेंना महाराष्ट्रात नवनिर्माण नव्हे तर हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे :उत्तरेश्वर कांबळे

By : Polticalface Team ,Tue Apr 19 2022 15:42:30 GMT+0530 (India Standard Time)

राज ठाकरेंना महाराष्ट्रात नवनिर्माण नव्हे तर हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे :उत्तरेश्वर कांबळे जेऊर प्रतिनिधी: महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असुन हिंदुच्या,सणवार,रात्री अपरात्री मंदीरांवर भोंगे लावून सुरू असलेले किर्तने, भजने जागरण गोंधळांवर मुस्लिमांनी कधी आक्षेप घेतला नाही. परंतू मशिदीवरच्या भोंग्यांना मनसेच्या राज ठाकरे यांनी विरोध केला असुन राज ठाकरेंना महाराष्ट्रात नवनिर्माण करायचे नव्हे तर हिंदू -मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे अशी.जळजळीत टिका भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे ते प्रतिनिधींशी बोलत होते . कांबळे पुढे बोलताना म्हणाले की राज ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात काहीच भवितव्य दिसत नसलेल्या ते प्रसिद्धीकरिता (अजान)मशिदीच्या भोंग्या बद्दल बोलत आहेत. त्यांचा बोलविता धनी हा नागपुरच्या रेशिमबागेतील आहे . हिंमत असेल तर ठाकरेंनी स्वतः किंवा मुलगा अमित ठाकरे यांना एखाद्या मशिदीवरचा भोंगा काढून दाखवावा उगीचच तरूणांची माथी भडकावून पोळी भाजून घेऊ नये. ठाकरे आधी उत्तर भारतीय लोकांना विरोध करायचे, छटपुजेला विरोध करायचे त्याच आणी टोल नाक्याच्या संदर्भातील आंदोलनाचे काय झाले यावर ठाकरेंनी बोलायला पाहिजे व शेतक-यांच्या, शेतमजूर सर्व सामान्य नागरीकांच्या मुलभूत प्रश्नांवर महागाई वर बोलायला पाहिजे असे. उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी