भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना पुर्ण वेळ विद्युत द्यावी- बाळासाहेब ढाकणे
By : Polticalface Team ,Tue Apr 26 2022 12:26:09 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
गेली दोन वर्षापासुन पाऊस चांगला झाल्यामुळे बागायत क्षेत्र वाढले आहे. शेतामध्ये सध्या पिके चांगली आली आहेत. शेतीला देण्यासाठी पाणी देखील आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने भारनियमन लागू केल्यामुळ केवळ शेतीला पुर्णवेळ पुर्ण क्षमतेने विद्यूत पुरवठा होत नसल्यामुळे शेतातील उभे पिकांना कडक उन्हाळ्यामुळे पाणी देण्याचे गरजेचे आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या भारनियमनामुळे नियमीत विद्यूत पुरवठा होत नसल्यामुळे, शेतातील उभे पिके जळु लागले आहेत व शेतकऱ्यांचे भारनियमनामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने भारनियमन बंद करुन पुर्ण क्षमतेने पुर्ण वेळ शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्यूत द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
ढाकणे यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना शासनाने विजबिल भरण्यासाठी सक्तीची वसुली केली, त्याचप्रमाणे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विद्यूत देणे ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. कोळसा संपला आहे, असे कारण पुढे करुन भारनियमन लावणे चुकीचे आहे. त्यासाठी सरकारने वेळीच नियोजन केले पाहीजे व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळले पाहीजे.
तरी महाराष्ट्र शासनाने वेळीच कोळसा आयात करुन भारनियमन बंद करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यतः भारनियमनाला कंटाळून शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होण्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने तातडीने भारनियमन बंद करण्यासाठी उपयोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी उर्जामंत्री राऊत यांच्याकडे केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी