उजनी धरणातील पाणी लाकडी निंबोडी योजने साठी नेण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा प्रहार जन आंदोलन पुकरणार

By : Polticalface Team ,Sun May 22 2022 08:09:17 GMT+0530 (India Standard Time)

उजनी धरणातील पाणी लाकडी निंबोडी योजने साठी नेण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा प्रहार जन आंदोलन पुकरणार दौंड: उजनी धरणाचे पाणी हे दौंड तालुक्यातील पूर्व भागाच्या शेतीसाठी आणि पाणी पिण्यासाठी एक वरदान आहे . उजनी धरण १०० टक्के भरल्यावर फुगवटा खोरवडी पर्यंत येतो. तसेच हा फुगवटा एप्रिल मे पर्यंत ओसरत नाही. त्यामुळे गावांना खानवटे पासून खोरवडी पर्यंत पाणी कमी पडणे ही शक्यता फार थोडी असते. उजनीचा फुगवटा उन्हाळ्यात एप्रिल आणि मे मध्ये ओसरला की दौंडच्या पूर्व भागातील गावांना पाण्याची कमतरता भासते शेतकऱ्यांना पाहण्यासाठी मग कसरत करावी लागते . उजनी धरणाचा फुगवटा ओसरला की आजूबाजूच्या विहीर आणि बोअरला पाणी कमी होते आणि पाऊस लांबला तर जून महिन्यात शेतकऱ्यांची पिके जळून जातात . पाऊस कमी झाला तर दोन ते तीन वर्षातून एकदा तरी शेतकऱ्यांवर अशी वेळ येते. लाकडी निंबोडी योजनेमध्ये उजनी धरणातील पाणी हे ६००० एचपी विद्युत पंपाने उपासा होणार आहे. त्यामुळे इंदापूरचे आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून तर दौंड तालुक्यातील जमिनी ओसाड होणार आहे. यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना जानेवारी मध्ये च मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे . अगोदरच बँकेचा डोक्यावर कर्जाचा बोजा आहे . लाकडी निबोडी योजना झाली तर भविष्यात दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्या शिवाय राहणार नाही . या योजनेमुळे दौंड या पूर्व भागातील शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे . त्यामुळे उजनी धरणातील पाणी लाकडी निंबोडी योजने साठी नेण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष जन आंदोलन पुकरणार आहे. दौंडच्या पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांनी या जन आंदोलनात सहभागी व्हावे ही विनंती .... आपला रमेश शितोळे - देशमुख अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष दौंड तालुका
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी