तहसिल प्रशासनाची दिरंगाई
लेखी आश्वासन देऊनही रस्ता मिळेना
वाळुंज येथील शेतकऱ्यांचे पुन्हा आमरण उपोषण
By : Polticalface Team ,Sun Jun 05 2022 08:47:19 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी :-
तालुक्यातील वाळुंज येथील नंबर बांधावरून रस्ता मिळण्यासाठी शेतक-यांनी २ महिन्यांपूर्वी उपोषण केले होते.यावेळी तहसिलदार यांना ३ ते ५ दिवसांत प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन देऊनही २ महिने उलटले तरी तहसिल प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसून खरीप पेरणीचे दिवस तोंडावर आले असून तात्काळ रस्ता द्यावा या मागणीसाठी शेतक-यांना दि.२ जून रोजी आमरण उपोषण तहसिल कार्यालयासमोर सुरू केले आहे.
तालुक्यातील वाळुंज येथील सर्व नंबर बांधावरून रस्ता देण्यात यावा अशी मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करत असून अनेकवेळा उपोषण केले प्रशासनाने लेखी देऊनही रस्ता मिळत नसल्याने शेतक-यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.महसुल प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.पेरणी काही दिवसांवर आली असून शेती कशी कसावी हा विचार शेतक-यांना भेडसावत आहे.रस्ता मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय उपोषणकर्तांनी घेतला आहे.यावेळी उत्तम शिंदे,अशोक जगताप,पप्पु बेग,बाळासाहेब शिंदे,रामदास शिंदे,आजिनाथ शिंदे,डिगंबर शिंदे,मोहन शिंदे,आदी शेतकरी उपस्थित होते.या उपोषणास भाजपचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,आजिनाथ गळगटे,मा.सरपंच जालिंदर गायकवाड,अहमद पठाण,एन डी पवळ यांनी पाठींबा दर्शविला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी