औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले की...

By : Polticalface Team ,Sun Jul 10 2022 21:00:43 GMT+0530 (India Standard Time)

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले की... औरंगाबाद : उस्मानाबाद, औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत आम्हाला माहित नव्हतं. हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. राष्ट्रवादीच्या व्यासपाठीवार नामांतराबाबत चर्चा झालेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्दावरून अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यपाल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मध्यावधी निवडणुकीबाबात ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागतील, असे मी म्हणालो नव्हतो. २०२४ च्या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागा,अडीच वर्षे राहिली आहेत, अस मी म्हणलो होतो.

विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षाने एकत्रपणे लढण्याचा माझी मनस्थिती आहे. परंतु याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झालेली नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्या बंडाला आधार नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादीवर सतत आरोप करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

औरंगाबादच्या नामांतरावरून पवार म्हणाले, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आम्हाला समजलं.

यापेक्षा औरंगाबादच्या मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. भावनेचा प्रश्न उपस्थित केला नसता तर आनंद झाला असता, याबाबत आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झालेले नाही. आता मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्याने तो मान्य करायला हवा

त्याचबरोबर राज्यपाल यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक वर्षभर घेतली. मात्र आताचे सरकार स्थापन करण्यासाठी, अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्यपालांनी कार्यक्षमता दाखविली आहे, असा शब्दांत राज्यपालांवर पवारांनी निशाणा साधला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी