महाराष्ट्रातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम रद्द् व आचार संहिता संपुष्टात
By : Polticalface Team ,Thu Jul 14 2022 18:16:23 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधि:
महाराष्ट्र निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्यातील 92 नगर परिषदा व 4 नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याचा आदेश 8 जुलै 2022 रोजी देण्यात आले होते ती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केला असल्याचे पञकान्वये जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे ,सातारा, सांगली ,सोलापूर, कोल्हापूर ,नाशिक ,धुळे, नंदुरबार, जळगाव अहमदनगर, औरंगाबाद ,जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर ,अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र च्या वतीने एक परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत की राज्यातील वरील जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती च्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 8 जुलै रोजी जाहीर केला होता आणि त्या अनुषंगाने आचारसंहिता ही लागू झाली होती मात्र माननीय सर्वोच्च न्यायालय यात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756 / 2021 चे सुनावणी दिनांक 12 जुलै 2022 रोजी झाले त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालय यात सादर केला आणि सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात पुढील सुनावणी दिनांक 19 जुलै 2022 रोजी ठेवली आहे सदर या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आयोगाने दिनांक 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित प्रत्यक्ष कार्यक्रम 2022 या द्वारे स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे कळवले असून जाहीर झालेली आचारसंहिता आहे संपुष्टात आली असल्याचे या पत्रकात म्हटले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी