न्याण ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सुर्य महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा- फुले आंबेडकर चळवळीचे नेते मा वामनभाऊ भदे

By : Polticalface Team ,Wed Aug 10 2022 19:13:43 GMT+0530 (India Standard Time)

न्याण ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सुर्य महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा-  फुले आंबेडकर चळवळीचे नेते मा वामनभाऊ भदे शिक्षणाची देवता माई सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड संघर्ष करत मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली पन हे करत असताना प्रचंड हालअपेष्टा सावित्रीबाई फुले यांना सहन करावा लागला दगड. माती. शेन. आगांवर घेऊन सुद्धा कधीच तक्रार ज्योतिबा यांच्या कडे केली नाही आख्ख जीवन संघर्षात गेले मग तो महिलांचा सती जाण्याचा असो किंवा विधवा महिलांचे बाळंतपण करण्याचा संघर्ष असो त्या काळी महिलांचे मुंडन केले जाई म्हणून नाव्ही समाजाचा पहिला संप महात्मा फुले यांनी घडवुन आणला होता प्लेग च्या साथीत हजारो लोकांना जेवन देण्याची व्यवस्था माई सावित्रीबाई व ज्योतिबा यांनी केली होती म्हणून तर या देशाचे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना गुरू मानतात कारण तेवढा संघर्ष माई सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी केला होता म्हणून ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सुर्य महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे आशी प्रमुख मागणी फुले आंबेडकर चळवळीचे नेते मा वामनभाऊ भदे यांनी करपडी फाटा येथे कार्यक्रमात केली बहुजन समाजातील गोरगरीब वंचित लोकांपर्यंत शाहु. फुले. आंबेडकर .आण्णाभाऊ यांचे विचार पोहचले पाहिजेत म्हणून पुढील काळात गोरगरीब वंचित समाजातील लोकांपर्यंत जावे लागेल असे भदे यांनी सांगितले तसेच करपडी फाटा याचे नामकरण न्याण ज्योती सावित्रीबाई फुले चौक असे करण्यात आले या वेळी उपस्थित प्रथम नगराध्यक्ष नामदेव( बापु ) राऊत तसेच
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी