न्याण ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सुर्य महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा- फुले आंबेडकर चळवळीचे नेते मा वामनभाऊ भदे
By : Polticalface Team ,Wed Aug 10 2022 19:13:43 GMT+0530 (India Standard Time)
शिक्षणाची देवता माई सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड संघर्ष करत मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली पन हे करत असताना प्रचंड हालअपेष्टा सावित्रीबाई फुले यांना सहन करावा लागला दगड. माती. शेन. आगांवर घेऊन सुद्धा कधीच तक्रार ज्योतिबा यांच्या कडे केली नाही आख्ख जीवन संघर्षात गेले मग तो महिलांचा सती जाण्याचा असो किंवा विधवा महिलांचे बाळंतपण करण्याचा संघर्ष असो त्या काळी महिलांचे मुंडन केले जाई म्हणून नाव्ही समाजाचा पहिला संप महात्मा फुले यांनी घडवुन आणला होता प्लेग च्या साथीत हजारो लोकांना जेवन देण्याची व्यवस्था माई सावित्रीबाई व ज्योतिबा यांनी केली होती म्हणून तर या देशाचे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना गुरू मानतात कारण तेवढा संघर्ष माई सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी केला होता म्हणून ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सुर्य महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे आशी प्रमुख मागणी फुले आंबेडकर चळवळीचे नेते मा वामनभाऊ भदे यांनी करपडी फाटा येथे कार्यक्रमात केली बहुजन समाजातील गोरगरीब वंचित लोकांपर्यंत शाहु. फुले. आंबेडकर .आण्णाभाऊ यांचे विचार पोहचले पाहिजेत म्हणून पुढील काळात गोरगरीब वंचित समाजातील लोकांपर्यंत जावे लागेल असे भदे यांनी सांगितले तसेच करपडी फाटा याचे नामकरण न्याण ज्योती सावित्रीबाई फुले चौक असे करण्यात आले या वेळी उपस्थित प्रथम नगराध्यक्ष नामदेव( बापु ) राऊत तसेच
वाचक क्रमांक :