By : Polticalface Team ,05-11-2022
                           
              शिर्डी : सध्या देशात जे काही सुरु आहे ते देशासाठीही चांगलं नाही, विशेषतः उत्तर भारतामध्ये, ज्याप्रमाणे बिल्किस बानू प्रकरणातील आरोपींना सोडण्यात आलं, आणि तेथील राज्य सरकार आणि केंद्र सरकारने परवानगी दिली. अशा पद्धतीनं आपण धर्म मध्ये आणून गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम केलं तर समाजात दुफळी माजल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर केली. ते  शिर्डीत राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या मंथन शिबिरात बोलत होते.  
शिर्डीमध्ये सुरु असलेल्या शिबिरात राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांचे भाषणं झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्यांक विभाग आणि गृहनिर्माण विभागाच्या विविध मुद्यांवर त्यांनी आपलं मत वव्यक्त केलं. त्याबाबत त्यांनी काही ऐतिहासिक संदर्भही यावेळी दिले. यावेळी त्यांनी पहिले बंडखोर संत बसवेश्वर महाराज यांनी लिंगायत समाजाची स्थापना केली. त्यावेळी स्त्रियांचं आरक्षण आणि सामुदायिक विचार करणं आणि त्यातून लोकशाही निर्माण करणं हे पहिल्यांदा कोणी सांगितलं तर ते बसवेश्वरांनी सांगितलं, त्यांचा जन्मही महाराष्ट्राच्या आजूबाजूला झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.
अल्पसंख्यांक नावाचा जन्म तो स्वातंत्र्यानंतरचा आहे. देशात काही दिवसांपासून अल्पसंख्यांक म्हटलं की फक्त मुसलमान आणि बहुसंख्य म्हटलं की हिंदू असं समजतो पण तसं नाही, इथे अनेक अल्पसंख्यांक धर्म आहेत, धर्म आहेत, सीख, पारशी, ख्रिश्चन असे अनेक धर्म आहेत. आपण अल्पसंख्यांक मंत्री होतो, त्यावेळी आपल्या हातून अल्पसंख्यांक विभागाचं जे काम झालं असेल ते म्हणजे त्यांच्या जमिनी, त्या जमिनी वक्फ अंतर्गत नोंदणी झालेल्या जमिनी कोणालाही विकता येणार नसल्याचा कायदा करण्यात आला असेही त्यांनी सांगितले वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष