गुन्हेगारांना संरक्षण दिल्यास समाजात दुफळी माजेल : जितेंद्र आव्हाड

By : Polticalface Team ,05-11-2022

गुन्हेगारांना संरक्षण दिल्यास समाजात दुफळी माजेल : जितेंद्र आव्हाड शिर्डी : सध्या देशात जे काही सुरु आहे ते देशासाठीही चांगलं नाही, विशेषतः उत्तर भारतामध्ये, ज्याप्रमाणे बिल्किस बानू प्रकरणातील आरोपींना सोडण्यात आलं, आणि तेथील राज्य सरकार आणि केंद्र सरकारने परवानगी दिली. अशा पद्धतीनं आपण धर्म मध्ये आणून गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम केलं तर समाजात दुफळी माजल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर केली. ते शिर्डीत राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या मंथन शिबिरात बोलत होते.

शिर्डीमध्ये सुरु असलेल्या शिबिरात राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांचे भाषणं झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्यांक विभाग आणि गृहनिर्माण विभागाच्या विविध मुद्यांवर त्यांनी आपलं मत वव्यक्त केलं. त्याबाबत त्यांनी काही ऐतिहासिक संदर्भही यावेळी दिले. यावेळी त्यांनी पहिले बंडखोर संत बसवेश्वर महाराज यांनी लिंगायत समाजाची स्थापना केली. त्यावेळी स्त्रियांचं आरक्षण आणि सामुदायिक विचार करणं आणि त्यातून लोकशाही निर्माण करणं हे पहिल्यांदा कोणी सांगितलं तर ते बसवेश्वरांनी सांगितलं, त्यांचा जन्मही महाराष्ट्राच्या आजूबाजूला झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.

अल्पसंख्यांक नावाचा जन्म तो स्वातंत्र्यानंतरचा आहे. देशात काही दिवसांपासून अल्पसंख्यांक म्हटलं की फक्त मुसलमान आणि बहुसंख्य म्हटलं की हिंदू असं समजतो पण तसं नाही, इथे अनेक अल्पसंख्यांक धर्म आहेत, धर्म आहेत, सीख, पारशी, ख्रिश्चन असे अनेक धर्म आहेत. आपण अल्पसंख्यांक मंत्री होतो, त्यावेळी आपल्या हातून अल्पसंख्यांक विभागाचं जे काम झालं असेल ते म्हणजे त्यांच्या जमिनी, त्या जमिनी वक्फ अंतर्गत नोंदणी झालेल्या जमिनी कोणालाही विकता येणार नसल्याचा कायदा करण्यात आला असेही त्यांनी सांगितले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी