By : Polticalface Team ,09-11-2022
यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यानंतर गृहविभागाने या उमेदवारांकरिता निर्णय घेत पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे वाचक क्रमांक :