डॉ . अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा.
By : Polticalface Team ,19-11-2022
शासनाने अतिक्रमण धारकांच्या बाजूने रिट पीटिशन दाखल करावी : अॅड . अरूण जाधव श्रीगोंद्यात आक्रोश मोर्चाद्वारे शासन दरबारी मांडल्या अतिक्रमण धारकांच्या वेदना उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे संदर्भाने गायरान धारक आणि निवासी भोगवटा यांच्या बाजूने अॅड . डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून अतिक्रमण धारकांच्या वेदना शासन दरबारी मांडण्यात आल्या . 18-11-2022 या आक्रोश मोर्चात लोकाधिकार आंदोलन संघटनेचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले , अनेक संस्था , संघटना , मंडळे , सचिन भिंगारदिवे , राजू शिंदे , संतोष चव्हाण सोनेगाव , साहभागी झाले होते . यावेळी लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ , प्रा . बळे सर , ज्योती भोसले , शिवाजी पोटे , राहुल साळवे , वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष संतोष जठार , तालुकाध्यक्ष संतोष जौंजल , यांनी मनोगत व्यक्त केली तर प्रसाद भिवसणे आनंदा पवार , संतोष पवार , प्रेरणा धेंडे, आसाराम काळे विलास काळे , शरद काळे , पल्लवी शेलार , छाया भोसले,मदने उज्वला जलिंदर शिंदे , बनकर सुनीता , लता सावंत , नरसिंग भोसले , सुरेश काळे , किसन बर्डे , भाऊ क्षीरसागर , थोरात मामा , सुभाष बर्डे , ससाणे अक्षय , मयूर दारातालुका दंडाधि भोसले , राजेंद्र राऊत,बापूसाहेब , प्रमोद काळे , अण्णासाहेब कोळपे , सुनिल ओहोळ , पिंटू भोसले , नवनाथ शिंदे , राजू मंडले प्रसाद भिवसने , आदी उपस्थित होते या प्रसंगी डॉ अरुण जाधव म्हणाले , सरकारी गायरान जमिनीवर मिळालेल्या मालकी हक्कामुळे अनेक दलित , आदिवासी , भटके विमुक्त भूमीहीन शेतमजूर , गोरगरीब , कष्टकरी या गायरान जमिनीवर घरे उभे केली व त्या जमिनीमध्ये पिके घेऊन व स्वतःची उपजीविका भागवत आहेत , तसेच सरकारी जागेवर निवासी प्रयोजनासाठी डॉ . अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदन देण्यात आले. अतिक्रमण धारक महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळालेल्या घरकुलाचाही उपभोग घेत आहेत . सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी ठोस साधन नाही . तसेच सरकारी जागेवर घर बांधून राहत असलेल्या परिवारांना ही या जागे व्यतिरिक्त राहण्यासाठी कोणतीही जागा नाही महाराष्ट्रातील शेती प्रयोजनासाठी जमीन विहित केलेली गायरान धारक आणि सरकारी जागेवर घरे बांधून राहत असलेले निवासी भोगवटादार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा , या अतिक्रमण धारक जनतेने ऊस तोडून , वीटभट्टीच्या कामावर जाऊन मोलमजुरी करून कुटुंबाला निवारा मिळावा म्हणून परिस्थितीनुसार निवारा उभा केला आहे , तो उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार पाडण्यात येणार आहेत , असे अतिक्रमण लाभधारक जनतेस प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण गायरान लाभधारक जनता चिंतेत पडली आहे , ही लोकं रात्रंदिवस विचार करू लागले आहे . माता - भगिनींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले कोणी तर जेवण बंद केले आहे , असा धसका जनतेला बसला आहे . या गोरगरीब कष्टकरी , दलित आदिवासी जनतेचा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गायरान अतिक्रमण जनतेच्या वतीने अॅड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे व पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन दिले आहे . महाराष्ट्र सरकारने या अतिक्रमणधारकांच्या बाजूने रिट पिटीशन याचीका सुप्रीम कोर्टात दाखल करावी हे सांगण्यात आले आहे यासाठी आज तहसील कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता , सूत्रसंचालन राजेंद्र राऊत यांनी , तर आभार संतोष भोसले यांनी मानले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी