एका मुस्लिम महिलेला पुढे करुन बरबाद करण्याचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा आरो

By : Polticalface Team ,23-11-2022

एका मुस्लिम महिलेला पुढे करुन बरबाद करण्याचा डाव, जितेंद्र आव्हाड यांचा आरो ठाणे : एका मुस्लिम महिलेला पुढे करुन मला बरबाद करण्याचा हा राजकीय डाव सुडापोटी करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ते म्हणाले, माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल करण्यात येत होता तेव्हा मला पोलिसांची अस्वस्थता दिसून येत होती. पोलिस अधिकारीही काय करणार? पोलिस उभे राहिले तर कोणतंच सरकार काही करु शकत नाही, फार फार बदली करतील.

माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताना एक मिनिटाचा वेळ देखील घेतला नाही. त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस घेतले. अनेक आंदोलने झाले त्यानंतर गुन्हा दाखल करून घेतल्याचं ते म्हणालेत.

जत हे त्यांचे नाही : जत हे त्यांचे नाहीच. मुंबई स्वातंत्र्य झाला तेव्हा सर्वात महाराष्ट्र हा आपल्याला मिळाला नव्हता. महाराष्ट्र सीमेवरील काही भाग हे महाराष्ट्राला मिळाले नाहीत. कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांना आपल्या सरकारने उत्तर द्यायला हवे.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र : मागील प्रभाग रचनेच्या वेळी आजचे मुख्यमंत्री हे तेव्हाचे नगरविकास मंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे झाले होते. परंतु पुन्हा जर प्रभाग रचना होत असेल तर महाराष्ट्राचे 1500 कोटी पाण्यात गेले. ही प्रभाग रचना जर चुकीचे असेल तर तेव्हा या प्रभाग रचनेला मान्यता का दिली? तेव्हा तर कोणाचा दबावही नव्हता. इलेक्शन कमिशन सुद्धा पिंजऱ्यातला पोपट झालेला झाल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाण्यात चाललयं काय? तुम्ही एकाच घरातल्या तीन तीन जणांना मोक्का लावताय, मुंब्र्यामधला 354 चा प्रकार मी आयुष्यात विसरु शकत नसल्याचं त्यांनी म्हंटलयं. कोणाच्या दबावाखाली न राहता पोलिसांनी आता त्यांची ठाम भूमिका घेतली पाहिजे, असंही ते म्हंटलेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी