क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यामुळे देशातील स्त्रियांना शिक्षण व मुक्तीची दारे खुली झाली

By : Polticalface Team ,04-01-2023

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यामुळे देशातील स्त्रियांना शिक्षण व मुक्तीची दारे खुली झाली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता ३ जानेवारी २०२३ सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींनी पुण्यातील भिडे वाड्यात उपस्थिती दर्शवली होती, या प्रसंगी भीम नगर येथील रूपाली नवनाथ कांबळे यांच्यासह अनेक महिलांनी माई सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी विविध क्षेत्रातील व शासकीय अशासकीय संस्था आणि राजकीय क्षेत्रातील महिला वर्ग तसेच महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

देशातील बहुजन समाज व अस्पृश्यांना शिक्षण पासुन वंचित ठेवण्याचे षडयंत्र वर्णव्यवस्था प्रस्थापितांनी तत्कालीन केले होते, मात्र सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना शिक्षण व रुढी परंपरेच्या बंधनातुन मुक्तीची दारे खुली केली आहेत, अशी प्रतिक्रिया रूपाली नवनाथ कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

सत्यशोधक चळवळीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, यांनी शनिवार वाड्याच्या परीसरात खळबळ उडवून दिली होती, त्या वेळी धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून चोंगा धरत भट ब्राह्मणांचा पारा चढला होता, भिडे वाड्यात अस्पृश्य दलित समाजातील मुलींची पहिली शाळा जोतिबांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी सुरू केली होती, भारतातील प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या, तत्कालीन प्रस्थापित वर्णव्यवस्थेच्या बंधनात असलेल्या महिला वर्गाला चुल आणि मुल जन्मजात पिढ्यान पिढ्या खितपत असलेल्या महिलांना अनेक बंधनात बांधले गेले होते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी अशी परिस्थिती असली तरी महिलांना शिक्षणाची दारे बंद होती, महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार वर्णव्यवस्थेने नाकारला होता,१८४८ साली सत्यशोधक चळवळीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील शुक्रवार पेठेत आग लावून स्त्रियांना मुक्तीची दारे खुली केली, गंजपेठेत पहिली मुलींची शाळा सुरू केली, प्राध्यापिका फातिमा शेख, मुक्ता साळवे, यांना शिक्षणाचे महत्त्व प्राप्त झाले, बहुजन समाजातील व अस्पृश्य समाजातील महिलांनी पुरुषांपेक्षा महत्वाची कामगिरी बजावली आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उधारी, अनेक वर्षापासून रूढी परंपरेची गुलामगिरी, सत्यशोधक चळवळ उभी करुन, फुल्यांनी जनजागृती अभियान सुरू केले.
त्यामुळे अस्पृश्य समाजातील व बहुजन समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांना मुक्तीचे दारे खुली झाली, फुले शाहू आंबेडकरी समाजातील नागरिकांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन महत्त्वाची भूमिका बजावावी, तसेच उच्च शिक्षित असलेल्या बांधवांनी समाजा प्रति आपले कर्तव्य व देणे विसरता कामा नये याचे स्मरण करावे, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी