दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने तहसीलदार पाटिल यांना निवेदन, राज्यात स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी

By : Polticalface Team ,22-01-2023

दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने तहसीलदार पाटिल यांना निवेदन,  राज्यात स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२२ जानेवारी २०२३, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ओबीसी मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी दि,१९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली आहे, दौंड तालुका नायब तहसीलदार अजित दिवटे यांनी निवेदन स्वीकारले आहे, या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन शिंदे, ओबीसी नेते महेश अण्णा भागवत, समता परिषदेचे अध्यक्ष सचिन रंधवे, उपअध्यक्ष विक्रांत खताळ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, राज्यातील ओबीसी व इतर मागासवर्गीय यांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी दौंड तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नुकतीच बिहार राज्यमध्ये स्वतंत्र पणे जातनिहाय जनगणना सुरु झाली असून. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना सुरू केल्या आहेत, तसेच महाराष्ट्र राज्यात तत्पूर्वी ओबीसी जातनिहाय जनगणना करण्या बाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मागणी केली होती, ओबीसी जनगणना हा विषय केंद्र सरकार संबंधित आहे. मात्र ओबीसी इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यास केंद्र सरकार असमर्थ असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकार प्रमाणे ओबीसीं स्वतंत्र जनगणना करावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देशातील अनुसुचित जाती जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षांचा कालावधी होत आहे, स्वातंत्र्या नंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले होते. ओबीसी मागासवर्गीय वंचित राहिले आहेत. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते तत्कालीन राज्य सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले होते. तसेच दि,५ मे २०१० रोजी नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथ मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला होता. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेल संघटनेच्या वतीने जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सचिन डेंबळकर संतोष चव्हाण, सरचिटणीस ओबीसी सेल, अमोल होले, उमेश म्हेत्रे, गोरख फुलारी, निलेश बनकर, डॉ दत्तात्रय जगताप,भारत भुजबळ, समता परिषद महिला अध्यक्षा आक्ष्लेषा शेलार, कुरकुंभ सरपंच जयश्रीताई भागवत, जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्षा सारिका भुजबळ, सिमा गायकवाड, प्रांजल साळुंखे, राजश्री दोरगे, स्वातीताई जगताप, सोनाली काळे, या महिला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.