तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत राजाभाऊ कदम यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश
By : Polticalface Team ,15-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१५ मे २०२३, दौंड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी ११ मे रोजी तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली, त्यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते दौंड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला,
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये राजाभाऊ कदम यांनी प्रवेश केला आहे, या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, तेलंगाणा राज्यापेक्षा एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा विकास केला जाईल, एससी एसटी ओबीसी जनरल प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तेलंगणा सरकार संपूर्ण शिक्षण मोफत देत आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास विज, पाणी, मोफत दिले जात आहे,
शेतकऱ्यांना ट्रँक्टर घेण्यासाठी ९५ टक्के अनुदान दिले जाते. शेतकऱ्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील वारसांना दशक्रिया विधी होण्या अगोदर पाच लाख रुपये विमा तेलंगाणा सरकार देत आहे. एससी एसटी ओबीसी प्रवर्गातील युवा तरुणांना उद्योग व्यवसायासाठी १० लाख रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या युवा तरुण मुला मुलींना विना परतावा शंभर टक्के प्रोत्साहन पर २० लाख रुपये दिले जातात. अशा अनेक जनकल्याणी ४५० योजना तेलंगणा सरकार राबवत आहेत, सध्याचे केंद्र सरकार हे आदानी अंबानी यांना पोसायचे काम करत असल्याची घणाघाती टीका तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी केली आहे, मेक इन इंडिया ची फक्त घोषणा करायची आणि सर्व चायनाच्या वस्तू भारतीय बाजारात आणायच्या हा नुसता मेक इन इंडिया चा देखावा आहे.
या वेळी राजाभाऊ कदम म्हणाले की
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका येणाऱ्या निवडणुका, भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने ताकतीने लढवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली, दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती पक्षाचे उमेदवार देऊन स्वबळावर पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देत, सामाजिक शैक्षणिक राजकीय परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना, भारत राष्ट्र समिती पक्षा सोबत काम करायचे आहे अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी मो, 9850210330 या माध्यमातून संपर्क साधावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी