मकाई सहकारी साखर कारखान्याचा विजय म्हणजे बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विजय सर्व मतदाराचे मानले युवा नेत्या रश्मी बागल यांनी आभार

By : Polticalface Team ,21-06-2023

मकाई सहकारी साखर कारखान्याचा विजय म्हणजे बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विजय सर्व मतदाराचे मानले युवा नेत्या रश्मी बागल यांनी आभार करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचा दणदणीत विजयी झाला आहे. सदरचा विजय म्हणजे बागल गटांच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम आहे या विजयामुळे बागल गटाची सत्ता कायम राहिली आहे. त्यावर नेत्या रश्मी बागल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बागल म्हणाल्या आहेत की, लोकनेते दिगंबरराव बागल मकाई पॅनलच्या उमेदवारांना या निवडणुकीत झालेल्या एकूण ९८०० मतांपैकी ८४०० एवढी प्रचंड मते मिळाली आहेत. एवढी प्रचंड मते देऊन सभासदांनी विजयी केले आहे. या प्रचंड मताधिक्यासाठी सर्व सभासदांचे आभार. हा आमच्यासाठी फक्त विजयी नसून एक जबाबदारी आहे. जी पार पाडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू. साखर उद्योग आणि त्यातही सहकारी साखर कारखाने चालवणे कसोटीचे ठरत असतानाही नूतन संचालक मंडळ निश्चितपणे मकाई साखर कारखाना स्व. मामांच्या विचारांना अनुसरून नेटकेपणाने चालवेल असा विश्वास आहे. हा विजयी बागल गटावरील सर्वसामान्य सभासदांचा विश्वास आणि बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाचा आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या माझ्या सर्व ऊस उत्पादक मतदार तसेच कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम व कष्ट घेऊन मकाई साखर कारखानावर बागल गटाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व मतदार बांधवांचे मी शतशा आभार मानते असे रश्मी बागल बोलताना म्हणाल्या
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी