सन १९८० पूर्वीच्या भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे निर्वनीकरण करावे, आमदार राहुल कुल, यांची वनमंत्री यांच्याकडे मागणी
By : Polticalface Team ,11-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,११/०७/२०२३, दौंड तालुक्यातील भूमिहीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या प्रश्नावर दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे वनमंत्री, मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून तत्पूर्वी शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे निर्वनिकरण करण्याची मागणी केली आहे,
सन १९८० पूर्वीच्या विविध सिंचन प्रकल्पांचे प्रकल्पग्रस्त, ग्रोमोअर योजना, भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपजिविकेसाठी शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे निर्वनीकरण करावे याबाबत आमदार राहुल कुल हे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वनमंत्री यांनी दिले होते, तद्नुसार आज राज्याचे वन मंत्री मा ना श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली निर्वनीकरणा बाबत बैठक पार पडली.
या वेळी पुनर्वसन तसेच शासनाच्या विविध योजना, भूमिहीन व अल्प भूधारक शेतकरी आदींसाठी शासकीय जमिनींचे वाटप करण्यात आले परंतु त्याचे निर्वनीकरण केले नसल्याने या शेतकऱ्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे
वाटप करण्यात आलेल्या वन जमिनींचे निर्वनीकरण तत्काळ करण्यात यावे, तसेच वन विभाग हद्दीतील शेतकऱ्यांच्या सार्वजनिक स्वरूपाच्या योजनांच्या पाईप लाईन कामासाठी वन विभागाने परवानगी द्यावी,
ग्रामीण भागात बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे, त्याबद्दल वन विभागाने मोकाट बिबट्यान संदर्भात आवश्य उपाय योजना करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत,
राज्याचे वनमंत्री मा,सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी संबंधित जमिनींचे निर्वनीकरण तसेच विविध मागण्यां बाबत सकारात्मक व कार्यवाहीचे आश्वासन वन मंत्री मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी