संविधानवादी नागरिक निर्माण करणे ही काळाची गरज-प्रा.वारे
By : Polticalface Team ,12-07-2023
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच देशात संविधानिक मूल्यांना मानणारे नागरिक बनणे ही आपल्या देशाची सर्वात महत्वाची गरज असून त्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भुमिका प्रा.सुभाष वारे यांनी मांडली. श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतन माध्यमिक विद्यालय येथे लोकशिक्षण प्रतिष्ठान संचलित संविधान संसाधन केंद्र यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय संविधान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी विचापिठावर संविधान प्रचारक नागेश जाधव, श्रीगोंदा तालुक्याचे अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, निवासी नायब तहसीलदार निलेश वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी वेताळ साहेब, मुख्याध्यापक मखरे सर, काळे मॅडम, लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे, सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे मुकुंद सोनटक्के, प्रशांत चव्हाण सर, डॉ रोडे यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील विविध शाळांमधुन पन्नास शिक्षक, शिक्षीका उपस्थित होत्या.
प्रा. वारे पुढे म्हणाले की देशात संविधानातील मूल्यांबाबत भ्रम निर्माण केले जात असून चुकीच्या पद्धतीने संविधान नागरिकांसमोर मांडले जात आहे. हे सांगताना देशात जो गरजवंत आहे त्यांना प्राधान्याने संधी देणे आवश्यक आहे असे संविधान सांगतेच पण जितके गरजवंत आहेत त्या सर्वांनाच विकासाची संधी देणे हे संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितले आहे, रोजगारासह विकासाच्या संधी उपलब्ध करुन देणे ही सरकारची जबाबदारी आहे परंतु काही लोक जाणीवपूर्वक या बाबी न करता आपल्या स्वहितानुसार प्राधान्य क्रम ठरवतात व त्यामुळेच संविधानातील या बाबी नागरिकांपर्यंत पोहचु देत नाहीत त्या
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी