लाईट बिल आता यापुढे बंद,, महावितरण देणार वेगळा मीटर केंद्र सरकारकडून मिळणार मोफत मीटर

By : Polticalface Team ,23-10-2023

लाईट बिल आता यापुढे बंद,, महावितरण देणार वेगळा मीटर केंद्र सरकारकडून मिळणार मोफत मीटर करमाळा प्रतिनिधी अलीम शेख थकित वीज बिलाचे वाढते प्रमाण विज बिल जादा आल्याच्या तक्रारी विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर महावितरण ने आता प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठीची तयारी महावितरणने सुरू केली आहे येथे काही महिन्यात हे मीटर टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत त्यामुळे विज बिल बंद होणार असून ग्राहकांना आता आधीच मीटर रिचार्ज करावे लागणार आहे राज्यातील महावितरणच्या दोन कोटी एकेचाळीस लाख ग्राहकाचे सध्याचे पारंपारिक मीटर बदलण्यात येणार असून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीस वापरता येईल विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळणार आहे त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना ठरवता येईल ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरण तर्फे करण्यात येणार आहे सध्याच्या पद्धतीत वीस ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिलबिल पाठवले जाते एखाद्या ग्राहकाने नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येथे व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते वीज वापरले असल्याने त्याचे बिल भरल्याशिवाय पर्याय नसतो मग नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीस ग्राहक आधी पैसे भरूनच तेवढ्या रकमेची विज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणार असल्याचे महावितरण म्हटले आहे प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीस पुरवठा खंडित होईल पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीज वापराचे आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे ठरले आहेत हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवण्याची व्यवस्था आहे
पैसे संपले तरी वीज पुरवठा रात्री चालूच राहील एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्येच रात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी