डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर ते विश्वरत्न होते- नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,06-12-2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर ते विश्वरत्न होते- नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे लिंपणगाव( प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर ते विश्वरत्न असल्याचे गौरवोद्गार डॉ‌ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागवडे कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या अभिवादन सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमांमध्ये नागवडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली. जगामध्ये आदर्श असणारी भारतीय राज्यघटना तयार करण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या एका ग्रंथावरून भारतीय रिझर्व बँकेची निर्मिती झाली ही त्यांनी दिलेली अत्युच्च अशा प्रकारची देणगी आहे. त्यांच्या विचारांचा संपूर्ण जगाने स्वीकार केलेला असुन यापुढील काळामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आपण सर्वांनी वाटचाल करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांनी दिलेली समता बंधुता तसेच शिका संघर्ष करा आणि मोठे व्हा ही अनमोल शिकवण आपण सदैव स्मरणामध्ये ठेवणे गरजेचे आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, विठ्ठलराव जंगले यांचे सह कारखान्याचे खाते प्रमुख व कामगार उपस्थित होते. भाऊसाहेब बांदल यांनी सुत्रसंचालन केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी