उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा तसेच उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सीना जोड कालव्याच्या परिसरातील शेती पंपांना अखंडित वीजपुरवठा द्यावा,,,,,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मागणी

By : Polticalface Team ,29-12-2023

उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा तसेच उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सीना जोड कालव्याच्या परिसरातील शेती पंपांना अखंडित वीजपुरवठा द्यावा,,,,,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा, जून अखेर पर्यंत उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सिना जोडकालवा परिसरातील शेतीपंपाना अखंडीत वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्क्षतेखालील पार पडलेल्या बैठकीत मा. आ. नारायण पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की उजनी धरणामध्ये सध्या जेमतेम ९ टी एम सी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृत पाणी साठा म्हणून असलेल्या २० टी एम सी पाण्यात गाळाचे प्रमाण जादा असल्याने हे पाणी शेतीसाठी वापराने कठीण आहे. आता उजनी मध्ये पाणी येण्याचा कोणताही उपाय नाही. यामुळे आहे ते पाणी जून अखेर पर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. परंतु उजनी धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाच टी एम सी पाणी वापरता यावे म्हणून आगामी काळात जून अखेर पर्यंत या भागातील वीज पुरवठा तोडला जाऊ नये. उजनिचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात येणार असल्याच्या निर्णयावरून या अगोदर अनेकदा जिल्हाधिकारी यांनी उजनी बॅक वॉटर परिसरातील शेती पंपांची वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. या परिसरात राज्यातील सर्वाधिक केळी लागवड असून वीजपुरवठा खंडित केल्यास करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होईल. यामुळे आगामी काळात होणाऱ्या संभाव्य निर्णयात आताच बदल केला जावा अशी मागणी आपण लेखी निवेदन देऊन केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. या अगोदर उजनी काठ परिसरातील जानेवारी ते मे या दरम्यान वीज पुरवठा आठ तासावरून एक तासावर आणणे, वीज कनेक्शन तोडणे हे प्रकार घडले आहेत आणि माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलन अथवा शेतकरी शिष्ट मंडळ समवेत घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हे निर्णय बदल्यानास प्रशासनास भाग पाडले आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी अगोदर जागृत राहून संभाव्य वीज तोड होऊ नये अशी मागणी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.