बाराशे लोकसंख्येचे गाव तीन महिन्यापासून पाण्यापासून वंचित, वयोवृद्ध मंडळींना पाण्यासाठी करावी लागते भटकंती

By : Polticalface Team ,28-03-2024

बाराशे लोकसंख्येचे गाव तीन महिन्यापासून पाण्यापासून वंचित, वयोवृद्ध मंडळींना पाण्यासाठी करावी लागते भटकंती करमाळा प्रतिनिधी बाराशे लोकसंख्या असलेल्या दाही खिंडी गावात प्रचंड भीषण पाणीटंचाई झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरील करमाळा शहरात यावे लागत आहे प्रशासन अद्याप दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील वयोवृद्धासह करमाळा तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा भाई धायेखिंडी शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब भगवान तोरणे यांनी दिला आहे या निवेदनावर सुंदरदास लांडगे दिलीप बाळनाथ सूळ यांच्या स्वाक्षरी आहेत दाई खिंडी हे गाव ग्रुप गम ग्रामपंचायत पांडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येत असून या ठिकाणी ग्रामसेवक कधीही येत नाही गेली तीन महिन्यापासून पाण्याचा तुटवडा असताना ग्रामसेवकांनी याची माहिती कोणतीही गटविकास अधिकारी किंवा तहसीलदार यांना दिली नाही तालुक्यात इतर ठिकाणी पाण्याची टँकर चालू झाली पण दाहीखिंडी येथे पाण्याचा टँकर चालू झाला नाही गावातील अनेक तरुण मंडळी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला गेलेले आहेत गावात जवळपास सर्व वृद्ध मंडळी राहतात अत्यंत कमी लोकसंख्येचे गाव असल्यामुळे राजकीय नेते मंडळीकडे या गावाकडे दुर्लक्ष करतात या गावात 90% धनगर समाजाची लोक राहतात आता या प्रश्नात गट विकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी लक्ष घालून या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष