By : Polticalface Team ,25-05-2024
                           
                  लिंपणगाव( प्रतिनिधी)भीमा नदीपात्रामध्ये आलेले पाणी हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार आलेले असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रतिपादन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.
            प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा कर्जत बरोबरच दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अजित दादा पवार यांची समक्ष भेट घेऊन उस व चारा पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने व पुरंदर पाणी उपसा सिंचन योजना काही कारणास्तव बंद असल्यामुळे उपलब्ध पाणी भीमा पात्रात सोडल्यास त्याचा चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल अशी विनंती केल्यानुसार अजित दादा पवार यांनी यामध्ये लक्ष घातले.  अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून कालवा सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता ऊस व चारा पिकांना जीवदान देणे करिता भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले व भीमा नदीला पाणी आले त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. परंतु सदर पाण्याचे श्रेय श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते व नेते हे चुकीच्या पद्धतीने घेत असून आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये असे नागवडे यांनी म्हटले आहे.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष