उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने योग्य नियोजन करावे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

By : Polticalface Team ,30-05-2024

उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने योग्य नियोजन करावे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 ऊस , केळी व इतर उभी पिके अन् पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मायनस मध्ये गेलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने तात्काळ योग्य नियोजन करावे अशी मागणी शंभूराजे जगताप जिल्हाध्यक्ष , भाजपा यूवा मोर्चा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात श्री शंभूराजे जगताप यांनी पुढे असे म्हटले आहे की चालु वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने उजनी धरण अर्ध्यापेक्षा जास्त भरले नव्हते . त्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उजनीच्या पाण्याने तळ गाठला आहे . मे महिना उलटून गेला तरी अद्याप समाधानकारक मान्सून पूर्व पाऊस पडला नाही उजनी पट्टयात उभी असलेली ऊस , केळी व इतर फळबागा पाण्याअभावी जळून जाण्याच्या स्थितीत आहेत . करमाळा शहरासह बऱ्याच शहरांना आठवडयातून एक -दोनदा पाणी पुरवठा होत आहे विहीरी व बोअरवेल्स ची पाणी पातळी घटली आहे . उजनी जलाशयाच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांमधून किमान १२ टीएमसी पाणी तात्काळ उजनी धरणात सोडण्यात यावे व शासनाने उजनीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी भाजपा जिल्हा यूवा मोर्चा चे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी निवेदनाद्वारे जलसंपदामंत्री तथा राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी