विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

By : Polticalface Team ,10-06-2024

विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 


वीजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उपवीज केंद्र कार्यान्वीत व्हायला हवी होती, वीजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. मलवडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. जनसंवाद गावभेट दौऱ्यात मलवडी येथील सभेच्या अध्यक्षस्थानी...होते. तर व्यासपीठावर सभापती अतूल पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, प्रा. अर्जूनराव सरक आदि उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की सन २०१४ ते २०१९ दरम्यान ९ नवीन उपवीज केंद्रांची उभारणी झाली. तसेच १३ ठिकाणी पाच एम व्ही फिडर बसवून क्षमतावाढ केली. करमाळा तालुक्यातील पुर्व भागातही आता वीजेची मागणी जादा प्रमाणात आहे. तर उजनीकाठच्या गावांमध्येही वीजपुरवठा व मागणी यांचे गणित जुळले नाही. सन २०१९ ते आजतागायत वाढीव सबस्टेशन होणे गरजेचे होते. कमी दाबाने वीज मिळाली अथवा कमी प्रमाणात वीजपुरवठा झाला तरी याचा थेट परिणाम पिक उत्पादनावर होतो. यामुळे हि समस्या कायमची सोडवण्यासाठी आमच्याकडे योग्य नियोजन आराखडा आहे. आगामी निवडणुकीत जनता जनार्दनाने संधी दिल्यास वीज प्रश्नावर काम करुन यासाठी शासनाकडून विशेष निधी खेचून आणण्याची धमक आपल्यात असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवला. यावेळी उत्पल भोसले, बाळासाहेब जाधव, चंद्रसेन पालवे, पै. बिनू कोंडलकर, सुरेश धेंडे, सतीश पन्हाळकर, कांतीलाल पालवे, शरद पालवे, कांतीलाल धेंडे, प्रवीण पालवे, नवनाथ सुरवसे, पांडुरंग बादल, भाऊसाहेब भांडार, शिवाजी जाधव, विठ्ठल भोसले, प्रवीण म्हत्रे, बाप्पा लवळे, दशरथ लवळे, शंकर पन्हाळकर,  पिंटू सुरवसे, दिलीप काळे,  भिवा कोंडलकर, दत्तात्रय पालवे, त्रिंबक कोळी, बाबू कोकरे, सतीश कोंडलकर, सुभाष देवकते, नितीन पालवे, गोरख पन्हाळकर, दादा कोळी आदि उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी