विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

By : Polticalface Team ,10-06-2024

विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उप वीजकेंद्र होणे गरजेचे होते, विजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आरोप

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 


वीजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उपवीज केंद्र कार्यान्वीत व्हायला हवी होती, वीजेच्या प्रश्नाची हेळसांड झाल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. मलवडी येथील आयोजित सभेत ते बोलत होते. जनसंवाद गावभेट दौऱ्यात मलवडी येथील सभेच्या अध्यक्षस्थानी...होते. तर व्यासपीठावर सभापती अतूल पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, प्रा. अर्जूनराव सरक आदि उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की सन २०१४ ते २०१९ दरम्यान ९ नवीन उपवीज केंद्रांची उभारणी झाली. तसेच १३ ठिकाणी पाच एम व्ही फिडर बसवून क्षमतावाढ केली. करमाळा तालुक्यातील पुर्व भागातही आता वीजेची मागणी जादा प्रमाणात आहे. तर उजनीकाठच्या गावांमध्येही वीजपुरवठा व मागणी यांचे गणित जुळले नाही. सन २०१९ ते आजतागायत वाढीव सबस्टेशन होणे गरजेचे होते. कमी दाबाने वीज मिळाली अथवा कमी प्रमाणात वीजपुरवठा झाला तरी याचा थेट परिणाम पिक उत्पादनावर होतो. यामुळे हि समस्या कायमची सोडवण्यासाठी आमच्याकडे योग्य नियोजन आराखडा आहे. आगामी निवडणुकीत जनता जनार्दनाने संधी दिल्यास वीज प्रश्नावर काम करुन यासाठी शासनाकडून विशेष निधी खेचून आणण्याची धमक आपल्यात असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवला. यावेळी उत्पल भोसले, बाळासाहेब जाधव, चंद्रसेन पालवे, पै. बिनू कोंडलकर, सुरेश धेंडे, सतीश पन्हाळकर, कांतीलाल पालवे, शरद पालवे, कांतीलाल धेंडे, प्रवीण पालवे, नवनाथ सुरवसे, पांडुरंग बादल, भाऊसाहेब भांडार, शिवाजी जाधव, विठ्ठल भोसले, प्रवीण म्हत्रे, बाप्पा लवळे, दशरथ लवळे, शंकर पन्हाळकर,  पिंटू सुरवसे, दिलीप काळे,  भिवा कोंडलकर, दत्तात्रय पालवे, त्रिंबक कोळी, बाबू कोकरे, सतीश कोंडलकर, सुभाष देवकते, नितीन पालवे, गोरख पन्हाळकर, दादा कोळी आदि उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.