By : Polticalface Team ,01-08-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)--अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम न मिळाल्यामुळे ओरीयंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा आलेल्या शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम २०२३ - २४ चा पीक विमा न मिळाल्यामुळे पुणे येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा आंदोलन जाहीर करण्यात आले होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, नगर जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक, विनायक दीक्षित यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केल्या नंतर ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. विमा कंपनीला केंद्र सरकार कडून ९९.२८ कोटी रुपये येणे आहे व राज्य शासनाकडून १९२७.५२ कोटी रुपये विमा हप्त्याची रक्कम येणे बाकी आहे. ती तीन आठवड्यात मिळेल अशी खात्री असल्यामुळे ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व रक्कम अदा होईल असे आश्वासन विनायक दीक्षित यांनी दिले आहे.
३१ ऑगस्ट पर्यंत विमा रक्कम अदा न केल्यास, ३ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आंदोलन करण्यात येईल असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.