ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते

By : Polticalface Team ,13-09-2024

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते लिंपणगाव ( प्रतिनिधी) -श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील असणाऱ्या खेड्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत आता पाठिमागे नाहीत; असे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन तथा कुकडी घोड कालवा सल्लागार समितीचे सदस्य तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी केले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील गणेशा आनंदवाडी येथील कु. विद्या शिवाजी कोल्हटकर हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित करून वैधमापनशास्त्र क्लास २ पदी निवड झाल्याबद्दल नवभारत माध्यमिक विद्यालय गणेशा आनंदवाडी येथे सत्कार प्रसंगी बोलताना पाचपुते यांनी बोलताना सांगितले. पाचपुते यांनी पुढे सांगितले की या भागातील पुढिल शिक्षण घेण्यासाठी दूर जावे लागत होते. त्यातच काही पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शिक्षण घेण्याची इच्छा असताना सुद्धा शिक्षण घेता येत नव्हते; त्यामुळे याठिकाणी माध्यमिक शाळा उघडली याच शाळेचे अनेक विद्यार्थी उच्च पदावरती स्थानापन्न झाले आहेत. याचा आज अभिमान वाटतो असे पाचपुते यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष ॲड.प्रतापराव पाचपुते, भास्कर जगताप, संस्था सचिव संभाजी कोकाटे, संस्था विश्वस्त रत्नमाला पाचपुते, अशोकराव भोसले,यशवंत शेजुळ, गणेश सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी कोल्हटकर मुख्याध्यापक सुनिल गिरमकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी