वाढत्या उन्हाच्या चटक्याचा पक्षांना फटका पाणी विना अनेक पक्ष्यांचा होत आहे मृत्यू ,बुधभूषण ही सामाजिक संघटना करीत आहे पक्ष्यांच्या पाण्याची सोय

By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 15:08:38 GMT+0530 (India Standard Time)

वाढत्या उन्हाच्या चटक्याचा पक्षांना फटका पाणी विना अनेक पक्ष्यांचा होत आहे मृत्यू ,बुधभूषण ही सामाजिक संघटना करीत आहे पक्ष्यांच्या पाण्याची सोय करमाळा प्रतिनिधी अलिम शेख वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून त्याचा फटका पक्षांनाही बसत आहे मात्र यांचे पक्ष्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडत आहे दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागले की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते या वर्षी मात्र मार्च महिन्यापासून उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्षांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे उन्हाळा सुरू झाल्यावर सामान्य माणसापासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांनाच चटके बसू लागल्याने प्रत्येक जण पाणी अथवा थंड दाव्याच्या शोधात असतो अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे माणसाच्या गरजा तात्काळ पूर्ण होतात मात्र प्राणी व पक्षी यांना नैसर्गिक स्त्रोत त्यामधूनच या गरजा भागवल्या जात असल्याने त्यांच्या पुढे अडचणी निर्माण होतात यात कोणाचा जास्त फटका पक्षाला बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरवात होते त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्षाबाबत घडतात शहरातील व ग्रामीण भागातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने त्याचा पक्षाच्या घरट्यावर परिणाम होत आहे तसेच नागरिक त्यांच्या घरात अथवा इमारतीत होणारी पक्षांची घरटी काढून टाकतात त्यामुळे आधीच झाडावर करते करू न शकल्याने हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याच्या पर्याय न मिळाल्याने बळी पडतात तसेच एखाद्या प्राणी मित्राने ठेवलेले पाणी पक्षी खराब करतील या उद्देशाने अनेक जण ते पाणी उपडे करतात त्यामुळे ही पक्षांना पाणी मिळत नाही चौकट घेणे बुधभूषण फाउंडेशनचा पक्षांसाठी असा एक आगळा वेगळा उपक्रम बुधभूषण फाऊंडेशन ही सामाजिक संघटना असून सदरची सामाजिक संघटना गेली पाच वर्षापासून पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी चंचुपात्र बनवत असून सदर सामाजिक संघटनेने आज पर्यंत विविध शैक्षणिक संस्था शासकीय कार्यालय रेस्ट हाऊस वनविभाग आदी ठिकाणी पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचे चंचुपात्र बनवले आहे यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एक प्रकारे प्रश्न मिटत असून सदरची बुधभूषण फाउंडेशन सामाजिक संघटना संपूर्ण राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवीत असल्याचे बुधभूषण फाऊंडेशनचे चेअरमन दुर्गेश राठोड व सचिव अमोल दुरंदे यांनी जन आधार न्यूज 24 शी बोलताना माहिती दिली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी