श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांच्या खास निधीतून आरणगाव दुमाला येथील तलावात पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध
By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 15:15:37 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांच्या खास निधीतून आरणगाव दुमाला येथील तलावात पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध करून दिल्याने आज गावच्या तलावात पाणी सोडल्याने प्राणी, पक्षी ,जनावरे, जनावरांसोबत शेतकरी, गावकरी महिला, समाधानी झाल्या असे गौरवोद्गार कुकडीचे संचालक मोहनराव आढाव यांनी व्यक्त केले
जल है तो कल है, हा विचार करून भविष्यातील पाणी महत्त्व लक्षात घेत पाणी म्हणजेच जीवन पाणी आडवा पाणी वाचवा पाणी जिरवा पाण्याचा एक एक थेंब जपून वापरा असा मौलिक संदेश आढाव त्यांनी दिला.
कुकडी कॅनल गावच्या उत्तरेला आहे तथापि त्या कालव्याच्या अरणगावला काहीच उपयोग होत नव्हता परंतु दर वर्षी उन्हाळ्यात चार महिने ग्रामस्थांना पाणी समस्या भेडसावत होती कुकडीला पाणी आलं की कसेबसे एकच महिना गावाला पाणी पुरवत असे व उर्वरित तीन महिने मात्र माणसं, शेळ्या-मेंढ्या, पक्षी, प्राणी सर्वांचा पाण्यासाठी हवालदिल होत असत. परंतु कार्यसम्राट कुकडीचे संचालक मोहनराव आढाव व ग्रामस्थ यांनी माजी आमदार राहुलदादा जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून दहा लाख रुपये देत अरणगावासाठी तलावात पाणी पुनर्भरण यासाठी दहा लाख रुपयांची विशेष तरतूद केली गावच्या पाण्याची समस्या लोकांनी त्यांच्याकडे पोटतिडकीने मांडले नाही गावच्या पाणी प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिले गावचे दुर्दैव असे की पाणी उशाला ,कोरड घशाला अशी अवस्था होती .सुमारे 35 ते 38 वर्ष होऊन गेली .गावच्या जवळून कुकडी कॅनल वाहत होता आणि गावाला मात्र पिण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी, प्राणी ,पक्ष्यांना तसेच महिलांना आणि ग्रामस्थांना पाणी प्यायला उपलब्ध नव्हते .आज गावचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता आज पर्यंत या महत्त्वाच्या समस्येकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे कष्टकरी शेतकरी ग्रामस्थ, गुरंढोरं ,शेळ्यामेंढ्या यांचे सर्वांचेच हाल होत होते. परंतु दूरदृष्टीचे संचालक मोहनराव आढाव यांनी ते अचूक ओळखले. नी ग्रामस्थांना सोबत घेऊन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकत्र आले. त्यांनी ठरवलं की गावच्या तळ्यात पाणी सोडल्यास आपली उन्हाळ्याची चार पाच महिन्यांची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटू शकते. आत्ता पाण्याची समस्या सुटली आहे.
आज मात्र पाणी तलावात सुटल्याने सर्वांना खूप आनंद झालेला आहे .उद्याची शेतीच्या पाण्याची समस्या जनावरांच्या पाण्याचे पिण्याची समस्या शेतीसोबत गावाच्या पाण्याचे पिण्याची समस्या सुटणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने हेच पुण्यकर्म आहे .
- राम पखाले
शेतकरी अरणगाव दुमाला
चौकट
सुमारे तीस-पस्तीस वर्षा पूर्वी गावची पाणी समस्या होती आमदार असताना दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता .आज ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले कारण खरी शेतकऱ्यांची समस्या पाणी असते. आज शेतकऱ्यांच्या सोबत शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थासोबत माता-भगिनी युवक व शेतकरी सुखावला हीच आनंदाची पर्वणी आहे.
माजी आमदार राहुलदादा जगताप
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी