By : Polticalface Team ,21-07-2024
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी अभंगाच्या माध्यमातून दिलेला उपदेश आठवतो. रुक्ष वंल्ली आम्हा सोयरे वन चरे ! पक्षीही सुस्वरे आळवीती येणे. सुखे रुजे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन. रमे तेथे मना क्रीडा करी. कथा कमांडलो देह उपचारा. जानवितो वारा अवसरू. हरी कथा भोजन परवडी विस्तारा. करुनि प्रकार सेवूं रुची. तुका म्हणे होय मनाशी संवाद. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारीत सहभागी होऊन आषाढी एकादशीला पंढरपूर नगरीत विठ्ठल रखुमाई मंदिरावरील कळसाचे दर्शन घेऊन येताच यवत गावातील नागरिकांना वन भोजनाच्या निमित्ताने निसर्ग देवतेची पूजा करण्याची ही परंपरा कायम राखली आहे. या प्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतिश कोंडीबा दोरगे माजी अध्यक्ष शंकराव दोरगे यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सदानंद दोरगे श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य दत्तात्रय दोरगे पाटील कैलास आबा दोरगे रघुनाथ दादा दोरगे गणपतराव दोरगे दिलीपराव दोरगे चंदकांत दादा दोरगे अनिल काका अवचट अशोक शेंडगे भगवान गायकवाड काळुराम शेंडगे दादा जाधव वसंत सापळे यवत गावातील गोंधळी छबनराव काटम बाबुराव काटम काशिनाथ काटम रमेश गोंधळी आदी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :